Editor@Login
-
ममता बॅनर्जीच्या हुकूमशाही वृत्तीमुळे बंगालमध्ये त्यांचा पराभव
ममता बॅनर्जी यांच्या हुकूमशाही वृत्तीमुळे त्यांचा पश्चिम बंगालमध्ये पराभव झाला. लोक त्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळले होते व म्हणूनच त्यांनी भारतीय…
Read More » -
कोळी बांधवांच्या बोटी जप्त केल्याने पालिकेविरोधात संतापाची लाट
अजित हरेश पाटील “मुंबईची ओळख ज्या कोळी बांधवांमुळे आहे, आज त्यांच्याच हक्कावर आणि पोटावर प्रशासनाने थेट टाच आणली आहे.…
Read More » -
आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस !
‘शिवस्वराज्य न्यूज’ तर्फे वरळी विधानसभेचे लोकप्रिय आमदार, माजी पर्यावरण व पर्यटन मंत्री, विचारवंत, सुसंस्कृत आणि ध्येयवादी लोकप्रतिनिधी मा. श्री. आदित्यजी…
Read More » -
श्रीमती राजश्री संजय कोळी यांची बॉम्बे ज्युडो असोसिएशनच्या कार्यकारी समितीवर नेमणूक
प्रसिध्द अशा बॉम्बे ज्युडो असोसिएशनची आगामी पाच वर्षासाठीची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. श्रीमती राजश्री संजय कोळी यांची या संस्थेच्या…
Read More » -
उल्हास सुळे : भारदस्त आवाजाचा चतुरस्त्र अभिनेता
1 काही कलाकार आपल्या छोट्या भूमिकेतूनही मोठा प्रभाव प्रेक्षकांवर टाकतात त्यापैकी एक अभिनेते म्हणजे उल्हास सुळे. मला त्यांचा परिचय झाला…
Read More » -
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीत समर्थ पॅनेल विजयी
नुकत्याच संपन्न झालेल्या व कमालीच्या वादग्रस्त ठरलेल्या अखिल भारतीय चित्रपट महामंडळ निवडणुकीत समर्थ पॅनेलचा विजय झाला असून त्यांचे सर्व उमेदवार…
Read More » -
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आबा सुर्वे यांची पंच्याहत्तरी निमित्त शर्करातुला
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील कोट गावचे माजी सरपंच व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री शांताराम आत्माराम तथा आबा सुर्वे यांनी नुकतीच…
Read More » -
‘शिवाजी महाराज द ग्रेटेस्ट’ पुस्तकाचे मोडी भाषेत प्रकाशन
सुप्रसिद्ध लेखक व श्री छत्रपती शिवाजी ज्ञानपीठ संस्थेचे संस्थापक डॉ. हेमंतराजे ‘शिवाजी महाराज द ग्रेटेस्ट’ या मोडी भाषेतील पुस्तकाचा प्रकाशन…
Read More » -
मराठी बालभारती पाचवी, सातवी, नववी व अकरावी साठी नवा अभ्यासक्रम
पुणे प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारती तर्फे पुढील वर्षी म्हणजे २०२७ मध्ये इयत्ता पाचवी,…
Read More » -
आग लागल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?
लेखक : अजित पाटील शिवस्वराज्य न्यूज दिल्लीमध्ये भीषण आग लागून २१ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. ही आग विझते न विझते…
Read More »